आपण धोब्याची पर्वा करायची नाही. धोबी म्हणजे जातीचा धोबी नाही तर धुणारा. श्रीरामाने धोब्याची पर्वा केली आणि पुढे काय झाले आपल्याला माहितच आहे. हा धोबी प्रतिकात्मक आहे. आपण धुणाऱ्याला त्याचे काम करू द्यायचे. आणि तो आपल्याला स्वच्छ करतो म्हणून मनातल्या मनात त्याचे आभार मानायचे! कबीरदासांनी म्हटलेच आहे "निंदक नियरो राखियो..."
©राजेश खाकरे
१७ मार्च २०२१
#सूर्योदय
निंदक नियरो राखियो...
Subscribe to:
Posts (Atom)
आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं
त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...
-
पुस्तक: माझा मित्र नमस्कार मित्रांनो , पुस्तक म्हटले की आपल्याला खुप आनंद होतो. पुस्तक आपला मित्र असतो. तो आपली एखाद्या सख्याप्रमाण...
-
चारोळ्या बिरोळ्या-३२ ■■ पाऊस ■■ मेघराजाच्या प्रेमाला येते जेव्हा भरती हिरवीगार सजते अखंडित ही धरती ■ पावसाचे अन धरतीचे घट्...
-
-------------------------------------------------- १९ ऑक्टोंबर, स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्मदिवस. संपूर्ण विश...
-
विश्वास.... किती छोटा शब्द ना... जो श्वासाप्रमाणे जपणे आवश्यक आहे तोच विश्वास असतो , आणि म्हणूनच त्याला वि-श्वास म्हणत असावे...