निंदक नियरो राखियो...

आपण धोब्याची पर्वा करायची नाही. धोबी म्हणजे जातीचा धोबी नाही तर धुणारा. श्रीरामाने धोब्याची पर्वा केली आणि पुढे काय झाले आपल्याला माहितच आहे. हा धोबी प्रतिकात्मक आहे. आपण धुणाऱ्याला त्याचे काम करू द्यायचे. आणि तो आपल्याला स्वच्छ करतो म्हणून मनातल्या मनात त्याचे आभार मानायचे! कबीरदासांनी म्हटलेच आहे "निंदक नियरो राखियो..."
©राजेश खाकरे
१७ मार्च २०२१
#सूर्योदय

आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं

त्यांना आयुष्यभर झुलत झुलत ठेवायचं आपण फक्त बोलून मोकळं व्हायचं || धृ || ते जीव जाळत उपोषण करत बसले हक्काचे पाहिजे ते त्यांना नाही भेटले ...